Indian Railways Rules | तुम्ही ट्रेनने प्रवास करताय ना मग हा रेल्वेचा नियम पाळला नाही तर तुम्हाला 1 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Indian Railways Rules 2023 म्हणजे तुम्ही ट्रेनने प्रवास करताय ना मग हा रेल्वेचा नियम पाळला नाही तर तुम्हाला 1 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा काही अचूक माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Indian Railways Rules 2023

मित्रांनो दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात . रेल्वेला भारताची दळणवळण लाइफलाइन देखील म्हटले जाते. मात्र रेल्वे बोर्डाने ट्रेन आणि प्रवाशांबाबत काही नियम जारी केले आहेत.या प्रवाशांना त्या नियमांचे चांगल्या पत्थतीने काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. नाही रेल्वे कडून मोठी कारवाई होऊ शकते.

रेल्वे विभागाने जे काही नियम जारी केलेल्या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला खूप मोठा दंड होऊ शकतो. तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला रेल्वे विभागाचे नियम माहित असणे आवश्यक आहे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


रेल्वेच्या प्रत्येक डब्यात अलार्म चेन बसवण्यात आली आहे. ही साखळी आपत्कालीन परिस्थितीसाठी बसवली जाते. आपत्कालीन परिस्थितीत ही साखळी ओढण्याची परवानगी आहे.


मात्र अनेकदा या अलार्म साखळीचा गैरवापर होतो. त्यामुळे हा गैरवापर रोखण्यासाठी झस दंडात्मक कारवाई केली जाते.

मित्रांनो रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तसेच याबाबत सोनपूर आणि धनबाद विभागातून 21-21 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

अनावश्यक चेन पुलिंगमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून गाड्यांनाही विलंब होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या संदर्भात रेल्वे विभागाने अनिवार्य नियम केले आहेत.

साखळी ओढल्यास किती वर्षाची शिक्षा होऊ शकते

मित्रांनो रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार, जर एखाद्या प्रवाशाने कोणत्याही वैध कारणाशिवाय साखळी ओढली तर त्याला 1000 रुपये दंड किंवा 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, या गुन्ह्यासाठी आता गुन्हेगाराला (Indian Railways Rules) दंड तसेच 1 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो.

मित्रांनो अश्या करतो Indian Railways Rules की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment