आता आपल्या राज्यात या तारखेला परतीच्या पावसाची शक्यता वाचा सविस्तर | Todays Maharashtra Rain News

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Maharashtra Rain News आता आपल्या राज्यात या तारखेला परतीच्या पावसाची शक्यता वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Todays Maharashtra Rain News

शेतकरी मित्रांनो आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता इशान्य भारतात असल्याचे नुकतेच हवामान विभागाने सांगितले आहे‌ हे मात्र नक्की

आणि या दरम्यान, राज्यातून मान्सूनने माघार घेतल्याचे चित्र असून तापमानाचा पारा वाढू लागला आहे हे तर आपल्याला माहितीच आहे,

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांची बदलेली दिशा परिणामी तापमानात होणारी वाढ यामुळे परतीच्या पावसाची राज्यात काय स्थिती असेल?राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर हळूहळू आजूबाजूच्या राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला.

पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या दक्षिण व मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून साधारण १० ऑक्टोबरपर्यंत परतेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता हे मात्र नक्की . Todays Maharashtra Rain News

शेतकरी मित्रांनो तसेच मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होत असतो. यंदा आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू झाला असून आत्तापर्यंत संपूर्ण राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून परतला आहे.

आणि आता येत्या दोन-तीन दिवसात परतीचा हा प्रवास आणखीन वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हे मात्र नक्की .

येत्या दोन दिवसात राज्यातून मान्सून माघारीस पोषक वातावरण असेल असे हवामान विभागाने वर्तवले असले तरी राज्यात येत्या काही काळात परतीचा पाऊस कमीच असेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानी वर्तवण्यात आली आहे हे मात्र शेतकरी लक्षात ठेवावं.

आता त्यामुळे रब्बीसाठी पेरते होण्याची वेळ आली असून पुढील पंधरा दिवसात रब्बी पिकांची लागवड करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.मागील दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असून उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.येत्या काही दिवसात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे. तसेच हवामान कोरडे राहणार असल्याने उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

मित्रांनो तसेच आपले हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी राज्यात १० ते १५ ऑक्टोबरला परतीचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली हे मात्र नक्की ,

आणि आता शिवाय बंगालच्या उपसागरातील छोट्या वादळामुळे दिवाळीत १० ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान एक दिवस पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.हे मात्र लक्षात ठेवा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Maharashtra Rain News ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment